Wednesday, August 20, 2025 01:39:22 PM
Chanakya NIti : नातेसंबंध कधी गोडवा निर्माण करतात तर कधी कटुता.. चाणक्यांनी समाजातील हे सर्व नातेसंबंध महत्त्वाचे मानले आहेत. यामुळेच त्यांनी नातेसंबंधांचे काही नियम सांगितले आहेत.
Amrita Joshi
2025-08-16 19:44:45
एकटेपणाच्या काळात गडबडून न जाता किंवा सैरभैर न होता स्वतःशी संवाद साधणे आवश्यक आहे. अशा पद्धतीने स्वतःसोबत 'क्वालिटी टाईम' घालवल्याने आपल्याला अनेक बाबी समजून घ्यायला मदत होते.
2025-08-07 12:45:12
अरेंज मॅरेजमध्ये मुलगा-मुलीच्या वयात योग्य अंतर आहे का, याची अधिक काळजी घेतली जाते. वयोफरकाचे काही फायदे असून ते वैवाहिक जीवनात समतोल, परिपक्वता आणि स्थैर्य निर्माण करतात.
Jai Maharashtra News
2025-07-31 23:04:37
चांगली मुलेच चांगला देश घडवू शकतात. ती देशाची प्रगती घडवून आणतात. चांगली मुले उद्याचे चांगले, सक्षम नागरिक असतात. त्यामुळे मुलांचे योग्य संगोपन करणे, त्यांच्यावर चांगले संस्कार करणे ही देशसेवाच आहे.
2025-05-02 20:36:36
जे पुरुष आपली पत्नी किंवा प्रेयसीच्या प्रती प्रामाणिक असतात, परस्त्रीकडे वाईट नजरेने पाहत नाही, असे पुरुष महिलांना आवडतात. चाणक्यनीतीमध्ये पत्नी, प्रेयसीला आनंदी ठेवण्याचे उपाय दिले आहेत.
2025-04-14 12:57:30
आचार्य चाणक्यांना धर्म, राजकारण, अर्थशास्त्र अशा अनेक विषयांतील तज्ज्ञ आणि द्रष्टे मानतात. सर्वांसाठी विद्यार्थीदशेत करावयाच्या आणि टाळावयाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. जाणून घेऊ, चाणक्यांचा कानमंत्र..
2025-04-07 15:20:41
चाणक्य नीती : आचार्य चाणक्यांनी चांगल्या आणि वाईट लोकांमधील फरक सांगितला आहे. ते म्हणतात, काही लोक सापांपेक्षाही हजार पटींनी वाईट असतात. त्यांच्या सहवासात राहिल्याने तुमचा सर्वनाश होऊ शकतो.
2025-03-16 15:59:19
वजन घटवण्याच्या अतिरेकामुळे एका किशोरवयीन मुलीचा मृत्यू झाला. कसंबसं 24 किलो वजन असताना इंटरनेटवर वेट लॉस टिप्स पाहून ती अजून बारीक होण्याच्या प्रयत्नात होती. अत्यल्प आहारामुळे अखेर तिचा घात झाला.
2025-03-11 20:24:30
आज प्रत्येक गाव, शहर आणि राज्य रेल्वे मार्गांनी जोडले आहे. तुम्हाला प्रवासात निसर्ग सौंदर्याचा आनंद घ्यायचा असेल तर या रेल्वेमार्गांनी नक्कीच प्रवास करा. हे आहेत, भारतातील सर्वात सुंदर रेल्वेमार्ग...
2025-03-09 16:47:38
Chanakya Niti: जर तुम्हीही अशा ठिकाणी राहत असाल, जिथे या 5 गोष्टी दिसून येतात, तर तेथून लवकर निघून जाण्याचा विचार करा. अन्यथा, तुम्ही अडचणीत येऊ शकता. चाणक्य नीति काय म्हणते ते जाणून घेऊया.
2025-03-08 22:21:41
चाणक्य नीती म्हणजे आचार्य चाणक्य यांनी दिलेले जीवनातील यशस्वी होण्यासाठीचे मार्गदर्शन.
Ayush Yashwant Shetye
2025-02-22 21:01:28
चाणक्य नीतीनुसार, जीवनात यश मिळवण्यासाठी काही मूलभूत तत्त्वे पाळली पाहिजेत. 2025 मध्ये यशाची शिखरे गाठायची असतील, तर या 5 शिकवणी अंगीकारा.
2025-02-19 08:03:14
दिन
घन्टा
मिनेट